केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेचा उद्देश पालकांना त्यांच्या मुलीच्या भविष्यासाठी योजना आखण्यात मदत करणे आणि तिच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी भरीव निधी तयार करणे हे आहे.
)
जानेवारी 2015 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ मोहिमेला चालना देणे हा आहे.